Showing posts with label kalay tasmai namah. Show all posts
Showing posts with label kalay tasmai namah. Show all posts

Tuesday, March 22, 2011

दोन नविन टीव्ही मालिका


भविष्यावर बोलू काही हा शरद उपाध्ये यांचा नवा शो सुरु होतोय. एका कुटूंबातल्या सदस्याच्या समस्या आणि त्यावरचा उपाय या शो मधे सांगण्यात येईल. या शोचं सुत्रसंचालन मेघना एरंडे करणार आहे.
झी मराठीच्या भांडा सौख्यभरे ला हा शो काऊंटर करेल.


तसचं कालाय तस्मै नम: ही मालिका ई-टीव्ही मराठीवर सुरु होतेय. यात विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुलभा देशपांडे, मानसी मागीकर इत्यादी कलाकार आहेत. या मालीकेवर असंभव या गाजलेल्या मालिकेचा प्रभाव आहे.


२१ मार्च पासुन हे दोन्ही शो सुरु होतायत.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...